06 February 2010

राजपुत्र बिहारात बहु बडबडला ….

काय करणार , समोरचा चुकीचा असून त्याची चूक दाखविण्याची आपल्या लोकांची पद्धत चुकीची होती, कोणत्याही परप्रांतीयाला काहीही धोका नसताना , महाराष्ट्रावर जी टीका होतेय त्याचे वाईट वाटतेय ,

माध्यमांच्या आईचा घो ................ त्यांना नेहमी आमचीच चूक का दिसते ?

समोरचाही चुकतो न , मग त्यांच्या गोष्टींची चर्चा का नाही होत .......

राम माधव म्हणे संरक्षण देणार , कोणाला आणि का ? कोणाचा जीव धोक्यात आहे इथे ?

भोसडीचे इथे येतात राहतात आणि आपल्यावरच मज करतात ?

महाराष्ट्राने कधी कोणाला अडवलंय, मुंबई ला मिनी इंडिया म्हणतातना .......

मग तुम्हाला ४० ४० वर्षे इथे राहून फक्त मराठी बोलता येत नाही , शिकायचे म्हणाले तर किती अवघड आहे , पण शिकायचेच नाहीना ???????

No comments:

Popular Posts